डॉ. राजेश देशमाने यांच्या मते, उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो आणि साखर शरीरात साचून राहते. मधुमेही रुग्णांनी दिवसातून किमान तीन-चार लीटर पाणी प्यावे, साखर मोजत राहावी आणि तहान लागण्याची वाट पाहू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे मधुमेहाचा धोका वाढतो
Source: Marathi OneIndia
Read the live feed on ZapIndies