पंढरपूर वारी २०२६: एआय तंत्रज्ञानाने वारकऱ्यांची मोजदाद

पंढरपूर वारी २०२६: एआय तंत्रज्ञानाने वारकऱ्यांची मोजदाद

यंदाच्या आषाढी वारीत पंढरपूर प्रशासन प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. ड्रोन, २५० हून अधिक सीसीटीव्ही आणि स्मार्ट सिस्टीमच्या मदतीने भाविकांची संख्या, गर्दीची घनता आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. प्रत्येक भाविकाला विशिष्ट नंबर देऊन अचूक मोजदाद केली जाईल. सुमारे २७-२८ लाख भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करून चेंगराचेंगरी टाळण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यातही हाच पॅटर्न वापरण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies