नाशिकच्या जलसंवर्धन उपक्रमाची मन की बातमध्ये दखल

नाशिकच्या जलसंवर्धन उपक्रमाची मन की बातमध्ये दखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील 'पाऊस पकडा' (कॅच द रेन) अभियानाचा उल्लेख केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात असून, त्यात जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण यांसारखे उपक्रम समाविष्ट आहेत. यापूर्वी प्रसाद यांना जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies