रामानंद सागर 'रामायण'चे कपडे आणि दागिने कसे तयार झाले?

रामानंद सागर 'रामायण'चे कपडे आणि दागिने कसे तयार झाले?

रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेचे एकूण बजेट ७ ते ९ कोटी रुपये होते; प्रत्येक भागासाठी सुमारे ९ लाख रुपये खर्च आला. नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाच्या ट्रेलरनंतर जुन्या मालिकेतील लूकची चर्चा रंगली आहे. कपडे मगनलाल ड्रेसवाला यांनी तर दागिने हिराभाई पटेल यांनी डिझाइन केले होते.

Source: Asianet Marathi

Read the live feed on ZapIndies