ग्लासगोमध्ये २७ जुलै रोजी झालेल्या २०२६ राष्ट्रकुल खेळांच्या समारोप सोहळ्यात भारताने २०३० राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनाची जबाबदारी अधिकृतपणे स्वीकारली. नीरज चोप्रा, पी. टी. उषा आणि हर्ष संघवी यांनी राष्ट्रकुल ध्वज व मशाल स्वीकारली. २०३० मध्ये अहमदाबाद येथे होणारे हे खेळ राष्ट्रकुल स्पर्धांच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष असतील.
२०३० राष्ट्रकुल खेळांसाठी भारत सज्ज, ग्लासगोमध्ये ध्वज स्वीकारला
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies