महाराष्ट्रात पावसाळ्यात खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानाचा खड्ड्यात झालेल्या अपघातात मृत्यू झाला, तर नाशिकमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. प्रशासनाकडून दरवर्षी खड्डेमुक्त रस्त्यांचे दावे केले जात असले तरी निकृष्ट काम आणि कंत्राटदार-अधिकाऱ्यांच्या साट्यालोट्यामुळे जीवितहानी होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
महाराष्ट्रातील खड्ड्यांमुळे अपघात, मृत्यू वाढले; प्रशासनावर प्रश्न
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies