नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम रखडल्याने अपघात, बळी

नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम रखडल्याने अपघात, बळी

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने किन्ही परिसरात अपघातांचा धोका वाढला असून, तीन ते चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जमीन संपादन आणि ५०५.८० कोटी रुपयांचा मोबदला वितरित करूनही प्राधिकरणाने काम सुरू केलेले नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही दिरंगाई कायम आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies