आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय लागली आहे. मात्र यामुळे पचनक्रिया मंदावते, अपचन, गॅस, आम्लपित्त यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. रक्तातील साखरेचे संतुलन बिघडण्याचा आणि वजन वाढण्याचा धोकाही असतो. तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी पौष्टिक आहार घेणे निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे.
रात्री उशिरा जेवणाच्या सवयीचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies