ॲनालॉग पनीरवर महाराष्ट्र सरकारची वर्षभराची बंदी

ॲनालॉग पनीरवर महाराष्ट्र सरकारची वर्षभराची बंदी

महाराष्ट्र सरकारने ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. दूधाऐवजी वनस्पती तेल, स्टार्च आणि इतर घटकांपासून बनवलेल्या या पदार्थाचे नमुने निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यासाठी धोकादायक आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies