मुंबईतील वरळी येथे भाजपच्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या प्रगतीला रोखण्याची ताकद कोणात नसल्याचे सांगितले. युवाशक्तीच्या जोरावर 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. परकीय शक्तींना इशारा देत राष्ट्रीय एकतेचे आवाहन केले.
फडणवीसांचा इशारा: भारताला थांबवण्याची ताकद कुणात नाही
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies