मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६'च्या चौथ्या पर्वाची घोषणा केली. या स्पर्धेत देशातील ३० नामांकित संस्थांचे विद्यार्थी सहभागी होणार असून, आरोग्य, कृषी, शहरी विकासासह सहा क्षेत्रांत उपाय सुचवतील. महाराष्ट्राला नवोन्मेषाचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
महाराष्ट्राला इनोव्हेशन हब बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies