टाइपरायटरने लाखो लोकांना रोजगार दिला, पण डिजिटल युगात तो इतिहासजमा झाला. २०१७ मध्ये शासनाने टंकलेखन परीक्षांमध्ये टाइपरायटर बाद केले. गोदरेजने १९५५ मध्ये पहिला भारतीय टाइपरायटर बनवला आणि २०११ मध्ये शेवटचा. आजचा QWERTY की-बोर्ड ख्रिस्तोफर शोलेसच्या डिझाइनवर आधारित आहे.
टाइपरायटरचा इतिहास आणि संगणक की-बोर्डपर्यंतचा प्रवास
Source: Max Maharashtra