भारत-श्रीलंका कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. गॉलमध्ये प्रभात जयसूर्या (८१) आणि रमेश मेंडिस (६४) यांनी मिळून १४५ विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून २-० ने पराभवानंतर डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकण्यासाठी भारताला ही मालिका २-० ने जिंकणे आवश्यक आहे.
गॉलमध्ये भारतासमोर श्रीलंकेच्या स्पिनर्सचं आव्हान
Source: News18 Lokmat