केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी नऊ मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय उद्योग आणि व्यवसायांना जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्याचे सांगितले. भारताची अर्थव्यवस्था सध्या ४ ट्रिलियन डॉलर्स असून २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी वस्तू आणि सेवांची निर्यात विक्रमी ८६३ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली.
पीयूष गोयल यांचे नऊ मुक्त व्यापार करारांमुळे उद्योगांना चालना मिळाल्याचे प्रतिपादन
Source: Prahaar