साखरेच्या दरात अचानक २० ते २२ रुपयांची वाढ होऊन ते ७२ रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे चहा, जिलेबी, मिठाईसह गोड पदार्थांचे दर वाढले असून, सणासुदीत ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. यवतमाळमध्ये कटिंग चहा १५ ते २० रुपयांवर तर नागपुरात १२ रुपयांवर पोचला आहे.
साखर महागल्याने चहा, जिलेबी, मिठाईचे दर वाढले
Source: TV9 Marathi