मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत १८.०३ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत १४०.८१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत १७.१९ लाख प्रकरणांतून १००.५० कोटी रुपये वसूल झाले होते. किमान दंड २५० वरून ५०० रुपये केल्याने वसुलीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
मध्य रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांवर मोठा कारवाई, १४० कोटींचा दंड
Source: Prahaar