महाराष्ट्र सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६.२२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ५२९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. उर्वरित पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया आधार प्रमाणीकरणानंतर सुरू आहे.
कर्जमाफी पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५२९ कोटींचा निधी
Source: Lokshahi Marathi