राहुल गांधींचा प्रयागराजमध्ये सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधींचा प्रयागराजमध्ये सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेवर टीका केली. तरुणांचा डेटा आणि क्षमता असूनही त्यांना संधी न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. हजारातील केवळ १२ तरुणांनाच कायमस्वरूपी नोकरी मिळते, असे ते म्हणाले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies