आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्न आणि शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने कर्ज काढून मोठ्या योजना राबवल्याचा दावा त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये देशातील सर्वात मोठी कर्जमाफी केल्याचेही ते म्हणाले.
लोणीकर यांचा दावा: कर्ज काढून सरकारने राबवल्या योजना
Source: Lokshahi Marathi