संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी नीट-यूजी पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार असून, विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला. गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्षांना विरोधकांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधींनी मात्र गोळीबाराचे आदेश कोणी दिले, याचे उत्तर देण्याची मागणी केली.
नीट-यूजी चर्चेसाठी सरकार तयार; विरोधक पळ काढत असल्याचा रिजिजूंचा आरोप
Source: Lokmat