मुंबईसारख्या विकसित शहराच्या जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अतुल राठोड यांनी सर्व पाड्यांचा सर्वे करून त्यांना अधिकृत मान्यता देण्याची मागणी केली आहे. यामुळे सरकारी योजना आणि सुविधा पोहोचवण्यास मदत होईल.
आदिवासी पाड्यांचा सर्वे करून अधिकृत मान्यता द्या
Source: Max Maharashtra