भारत १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्याची ७९ वर्षे साजरी करणार आहे. संविधानाने अनेक मूलभूत अधिकार दिले असले तरी राष्ट्रीय सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या कारणास्तव त्यावर निर्बंध आहेत. राज्यानुसार कायदे बदलत असल्याने स्वातंत्र्याची मर्यादाही बदलते.
स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही नागरिकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध
Source: TV9 Marathi