राज्य सरकारने जमिनींचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले महसुली दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राज्यभर राबविले जाणार आहे. यामुळे अर्धन्यायिक यंत्रणेवरील ताण कमी होणार असून पक्षकारांचा वेळ व पैसा वाचणार आहे.
जमिनीचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी महसूल लोक अदालत अभियान
Source: Agrowon