गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने राज्यातील 513 आदिवासी आश्रमशाळांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तपासणी यंत्रणा अपुरी असून अनेक शाळांमध्ये पलंगांची सोय नाही. आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर टीका होत असून सुरक्षित वातावरणासाठी नियमांची उजळणी करण्याची मागणी होत आहे.
आश्रमशाळांतील अव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
Source: Lokshahi Marathi