शाश्वत शेतीसाठी विद्राव्य खतांचा वापर प्रभावी ठरतो. यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, खतांचा अपव्यय कमी होतो आणि पाण्याची बचत होते. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य ग्रेडची खते निवडणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन, फळबागा, भाजीपाला आणि फुलशेतीत यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
विद्राव्य खतांची निवड आणि योग्य वापर
Source: Agrowon