प्रेमीयुगुलाचं रेल्वे स्थानकावर लग्न, काही तासांतच वधूचा मृत्यू

प्रेमीयुगुलाचं रेल्वे स्थानकावर लग्न, काही तासांतच वधूचा मृत्यू

बिहारमध्ये 19 वर्षांच्या मनिषा कुमारी हिने कुटुंबाच्या विरोधात प्रियकर दिलखुश कुमारसोबत पळून जाऊन रेल्वे स्थानकावर लग्न केले. मात्र, लग्नानंतर काही तासांतच मंदिरात जाताना तिची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलखुशला ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे.

Source: News18 Lokmat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies