१९४७ मध्ये एका रुपयात ८ किलो तांदूळ किंवा ८ लिटर दूध मिळत होते; आज फक्त ३० ग्रॅम तांदूळ मिळतो. सोन्याच्या तुलनेत एक रुपयाचे मूल्य १६,००० रुपयांहून अधिक झाले आहे. हा बदल भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कहाणी सांगतो.
७९ वर्षांत एक रुपयाचे मूल्य किती घसरले?
Source: Sakal