आरबीआयच्या नियमांनुसार, दोन वर्षांहून अधिक काळ व्यवहार न झाल्यास बँक खाते निष्क्रिय होते. अशा खात्यातील पैसे सुरक्षित असतात, परंतु खाते सक्रिय केल्याशिवाय काढता येत नाहीत. खाते सक्रिय करण्यासाठी बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
निष्क्रिय बँक खाते कसे सक्रिय करावे?
Source: TV9 Marathi