सामनाने भाजपवर बौद्धिक दुष्काळाचा आरोप केला असून, अमित शहा यांनी 'वंदे मातरम्'वर अनावश्यक वाद निर्माण केल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने हे गीत नेहमी गायले असून, शहा यांची भूमिका चुकीची आहे. स्वातंत्र्य चळवळीशी भाजपचा कधीच संबंध नव्हता, असा दावा या अग्रलेखात करण्यात आला आहे.
वंदे मातरम् वादावर सामनाचे पल्लवित भाष्य
Source: Saamana