गॉल कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने ४ बाद ८४ धावा केल्या असून विजयासाठी २८८ धावांचे आव्हान आहे. भारताला विजयासाठी ६ विकेट्स घ्याव्या लागतील. पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सामन्याचा निकाल पावसावर अवलंबून राहणार आहे.
गॉल कसोटी: श्रीलंकेसमोर २८८ धावांचे लक्ष्य, भारत ६ विकेट्स दूर
Source: Maharashtra Times