पहिलं प्रेम आयुष्यभर लक्षात राहण्यामागे मेंदूतील रासायनिक बदल आणि तीव्र भावनांचा सहभाग असतो. किशोरावस्थेत मेंदू नवीन अनुभव अधिक प्रभावीपणे नोंदवतो. डोपामाइन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिनसारखी रसायने भावनिक जोडणी मजबूत करतात. त्यामुळे पहिल्या प्रेमाच्या आठवणी वर्षानुवर्षे टिकून राहतात.
पहिलं प्रेम का विसरता येत नाही? जाणून घ्या विज्ञान
Source: Lokshahi Marathi