मनी प्लांटमुळे खरंच श्रीमंती येते? वास्तू आणि विज्ञानाचं सत्य

मनी प्लांटमुळे खरंच श्रीमंती येते? वास्तू आणि विज्ञानाचं सत्य

मनी प्लांट घरात लावल्याने धनवृद्धी होते, असा समज आहे; मात्र विज्ञानानुसार याला कोणताही पुरावा नाही. वास्तुशास्त्रानुसार तो आग्नेय दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. प्रत्यक्षात आर्थिक नियोजन आणि बचतच खरी समृद्धी आणते.

Source: ABP Majha

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies