पश्चिम बंगालमधील 16 वर्षीय इक्बालला पाण्याबाहेर पडताच शरीर जळल्यासारख्या वेदना होतात. त्यामुळे तो दिवसरात्र तलावात राहतो. अनंत अंबानी यांनी उपचाराची जबाबदारी घेतली असून त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, दीर्घकाळ पाण्यात राहिल्याने त्वचेचे नुकसान आणि संसर्गाचा धोका आहे.
पाण्याबाहेर पडताच शरीर जळते; इक्बालवर मुंबईत उपचार
Source: BBC Marathi