जन विश्वास (तरतुदींमधील सुधारणा) अधिनियम, २०२६ १५ ऑगस्टपासून देशभरात लागू होत आहे. यामुळे किरकोळ वाहतूक उल्लंघने फौजदारी कारवाईऐवजी तडजोड प्रणालीद्वारे मिटवता येणार आहेत. न्यायालयांचा भार कमी होणार असला, तरी कायदेतज्ज्ञांनी रस्ते सुरक्षा आणि अधिकाऱ्यांच्या अधिकारांच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
जन विश्वास कायदा १५ ऑगस्टपासून; किरकोळ वाहतूक गुन्हे सुलभतेने मिटणार
Source: Prahaar