राज ठाकरेंचा पालकमंत्रिपदावर खोचक टोला

राज ठाकरेंचा पालकमंत्रिपदावर खोचक टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद फालतू असल्याचे म्हटले आहे. सरकारने निर्णय घेऊन नागरिकांचे हित सांभाळावे, असा सल्ला दिला. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधला.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies