सायबर गुन्ह्यांविरोधात केंद्राचा कृती आराखडा

सायबर गुन्ह्यांविरोधात केंद्राचा कृती आराखडा

केंद्र सरकारने सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून देशभरातील सायबर पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाच लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीत तत्काळ ई-झिरो एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. फसवणुकीत गेलेली रक्कम परत मिळवण्यासाठी मनी रेस्टोरेशन मॉड्यूल (एमआरएम) आणि 1930 हेल्पलाइनचा वापर केला जाणार आहे.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies