भारती एअरटेलने अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. लोकप्रिय २९९ रुपयांचा प्लॅन बंद करून त्याऐवजी ३४९ रुपयांचा पर्याय दिला आहे. ५ ते १६ टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली असून, ५५९, ६१९, ६४९ रुपयांचे प्लॅनही बंद झाले आहेत. यामुळे ग्राहकांचा मासिक खर्च वाढणार आहे.
एअरटेल रिचार्ज प्लॅन्स महागले, २९९ रुपयांचा प्लॅन बंद
Source: Lokshahi Marathi