मानवत तालुक्यातील लोहरा येथे दूध आणण्यासाठी गेलेल्या दत्तात्रय जाधव यांचे पाच जणांनी अपहरण केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चारठाणा येथे नाकाबंदी करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली. अपहरण झालेल्या युवकाची सुटका करण्यात आली असून, आरोपींनी त्याला मारहाण करून बोरी येथे सोडून दिले होते.
मानवतमध्ये अपहरण झालेल्या युवकाची सुटका; पाच आरोपी जेरबंद
Source: Pudhari