मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचे व्यक्तिमत्त्व संघर्षातून घडले असून त्यांचा सर्वपक्षीय जिव्हाळा हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. मुंबईत झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. आठवले यांनी मंत्रिमंडळात १० वर्षे पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन केले.
आठवले यांच्या दशकपूर्ती सोहळ्यात फडणवीसांची स्तुती
Source: ABP Majha