भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी महाराष्ट्र उद्योगात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. २०२५-२६ मध्ये ४१,५२५ नव्या कंपन्यांची नोंद झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ७५ टक्के विदेशी गुंतवणूक आली आहे. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यावर नकारात्मक चित्र रंगवल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र उद्योगात अव्वल; बन यांचा विरोधकांवर टीका
Source: Prahaar