जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात म्हटले की, 2019 मध्ये परिस्थिती बदलली नसती तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोक आज भारतात सामील होण्यासाठी आंदोलन करत असते. त्यांनी पूर्वजांचा निर्णय योग्य असल्याचे सांगत राज्याचा विशेष दर्जा पुनर्संचयित करण्याचे आश्वासन दिले.
PoK लोक भारतात येण्यासाठी उड्या मारत असते; ओमर अब्दुल्ला यांचे विधान
Source: Lokmat