गडचिरोलीत आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. कर्नाटकने सर्पदंशाला अधिसूचित आजार घोषित केले असून, महाराष्ट्रात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
सर्पदंशावर महाराष्ट्राने दखल घ्यावीच
Source: Saamana