मुंबई विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. विनोद कुमरे यांनी 'जय जोहार २०२६' कार्यक्रमात आदिवासी समाजासमोरील आव्हानांवर भाष्य केले. विकासासोबत जल, जमीन, जंगल आणि पारंपरिक ज्ञान जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. AI युगात डिजिटल दरी, विस्थापन आणि शिक्षणाच्या कमतरतेमुळे आदिवासी तरुणांपर्यंत संधी पोहोचणे कठीण होत आहे.
आदिवासी ज्ञान AI युगात जिवंत ठेवण्याचे आव्हान
Source: Max Maharashtra