महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणीत (एसआयआर) २ कोटी ७ लाख मतदार अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगावर भाजपचा एजंट असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही अशाच प्रकारे मतदार वगळल्याचा दावा करण्यात आला आहे.
मतदार यादीतील घोटाळा हे भाजपचे नवे हत्यार
Source: Saamana