महाराष्ट्रातील अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत्यू झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या वारसांनाही लाभ देण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. वारस नोंदणी करून सुधारित माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. राज्यात 16.96 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी 13.48 लाखांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
कर्जमुक्ती योजनेत मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही लाभ
Source: Sarkarnama