पाकिस्तानने मुंबईतील दिवंगत डॉक्टर जल रतनजी पटेल आणि जल धायभो-कू यांना मरणोत्तर ‘निशान-ए-इम्तियाज’ जाहीर केला. 1947 मध्ये जिन्नांच्या क्षयरोगाची माहिती गुप्त ठेवल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. यामुळे फाळणीला खीळ बसली नाही, असा दावा पाकिस्तानचे नियोजनमंत्री अहसान इक्बाल यांनी केला आहे.
जिन्नांचे गुपित जपणाऱ्या मुंबईतील डॉक्टरांना पाकिस्तानचा सन्मान
Source: Mumbai Tak