देशात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून किरकोळ बाजारात साखर ७० ते ८० रुपये किलोने विकली जात आहे. उत्पादनातील घट, सणासुदीची मागणी आणि हवामानाचा फटका यामुळे दरवाढ झाल्याचे सरकारने सांगितले आहे. दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
साखर दरवाढीने ग्राहक हैराण; सरकारकडून आयातीचा निर्णय
Source: ABP Majha