पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमात राहुल गांधींनी महिलांनी कधीही स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. देशात १०० पैकी ६ महिलांवर अत्याचार होतात आणि दरवर्षी साडेचार लाख स्त्रीभ्रूण हत्या होतात.
महिलांनी स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव – राहुल गांधी
Source: Zee 24 Taas