पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, भारताची सर्वात मोठी ताकद अर्थव्यवस्था किंवा सैन्य नसून 70 कोटी महिलांच्या क्षमता, कल्पना आणि स्वप्ने आहेत. महिला नैसर्गिकरित्या अधिक संवेदनशील असल्याने त्यांचा सहभाग वाढल्यास देशाच्या विकासाला गती मिळेल, असेही ते म्हणाले.
भारताची खरी ताकद महिलांची क्षमता, स्वप्ने – राहुल गांधी
Source: Lokshahi Marathi