अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी अश्विनी भावेंसोबतच्या न बोलण्यामागील कारण उघड केलं. त्या म्हणाल्या, आमच्यात भांडण नव्हतं, पण स्पर्धा होती. अश्विनीनं ऋषी कपूरसोबत 'हिना' साइन केल्यानं तेढ निर्माण झाली. आता मात्र त्या अश्विनीचं कौतुक करतात.
वर्षा उसगांवकर यांनी सांगितलं अश्विनी भावेंसोबत न बोलण्याचं कारण
Source: Maharashtra Times